शेतकऱ्यांची चिंता मिटणार, तो परतणार! विदर्भासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, पावासने ओढ दिल्याने काही पिकांना आता अत्यंत पावसाची गरज आहे. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना आता पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. मात्र, 21 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


