Akshaya Tritiya 2024: या दिवशी 'ती' चूक चुकूनही करू नका! घरात अठराविश्वे दारिद्र्य येईल

Last Updated:
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभ मुहुर्त मानला जातो. या दिवशी महिला सुख-समृद्धीसाठी उपवास पाळतात. तसंच लक्ष्मी-नारायणाची विधीवत पूजा केली जाते. परंतु अक्षय्य तृतीयेला काही कामं चुकूनही करू नये असं शास्त्रात सांगितलंय. नाहीतर आपली सर्व कामं कोलमडतात आणि हळूहळू आयुष्य कोलमडायला वेळ लागत नाही. ही कामं नेमकी कोणती, जाणून घेऊया.
1/6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची फार जुनी परंपरा आहे. शिवाय घर खरेदी आणि भूमिपूजनासाठीही हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वर्षभरातला खास मुहूर्त असल्याने या दिवशी केलेल्या कोणत्याही कामामुळे आपली भरभराटच होते. 
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची फार जुनी परंपरा आहे. शिवाय घर खरेदी आणि भूमिपूजनासाठीही हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वर्षभरातला खास मुहूर्त असल्याने या दिवशी केलेल्या कोणत्याही कामामुळे आपली भरभराटच होते. 
advertisement
2/6
अक्षय्य तृतीयेला दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेलं कोणतंही दान व्यर्थ जात नाही. म्हणून या दिवशी दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवू नये.
अक्षय्य तृतीयेला दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेलं कोणतंही दान व्यर्थ जात नाही. म्हणून या दिवशी दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवू नये.
advertisement
3/6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नये. या दिवशी भांडी खरेदी केल्यास आपल्या कुंडलीत राहूचा प्रभाव वाढतो आणि त्यामागून घरात कधीही आलं नसेल एवढं खतरनाक दारिद्र्य येतं.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नये. या दिवशी भांडी खरेदी केल्यास आपल्या कुंडलीत राहूचा प्रभाव वाढतो आणि त्यामागून घरात कधीही आलं नसेल एवढं खतरनाक दारिद्र्य येतं.
advertisement
4/6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीची पानं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे या पानांना जर घाणेरड्या हातांनी स्पर्श केला तर आपल्यावर लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूंचा कोप होतो. म्हणून तुळशीला कायम स्वच्छ हातांनीच स्पर्श करावा.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीची पानं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे या पानांना जर घाणेरड्या हातांनी स्पर्श केला तर आपल्यावर लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूंचा कोप होतो. म्हणून तुळशीला कायम स्वच्छ हातांनीच स्पर्श करावा.
advertisement
5/6
  अक्षरश:  काळासारखा असतो. त्यामुळे या दिवशी अजिबात मांसाहार करू नये. मद्यपान तर चुकूनही करू नये. असं केल्यास घरात दारिद्र्य आणि आयुष्यात दु:ख येऊ शकतं.
अक्षय्य तृतीयेचा दिवस अक्षरश: सुवर्ण काळासारखा असतो. त्यामुळे या दिवशी अजिबात मांसाहार करू नये. मद्यपान तर चुकूनही करू नये. असं केल्यास घरात दारिद्र्य आणि आयुष्यात दु:ख येऊ शकतं.
advertisement
6/6
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement