IND vs BAN : वैभव सूर्यवंशीच्या सहकाऱ्याने 4 बॉलमध्ये गेम फिरवला, बांगलादेशचा लाजिरवाणा पराभव

Last Updated:
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे पुर्ण खेळ बिघडला होता. पण अवघ्या 20 धावांमध्ये भारताने मॅच फिरवली.
1/7
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे पुर्ण खेळ बिघडला होता. पण अवघ्या 20 धावांमध्ये भारताने मॅच फिरवली.
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे पुर्ण खेळ बिघडला होता. पण अवघ्या 20 धावांमध्ये भारताने मॅच फिरवली.
advertisement
2/7
बांगलादेशसमोर 238 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने मोठा खेळ केला होता.त्यामुळे सामना अनेक तास रखडला होता.
बांगलादेशसमोर 238 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने मोठा खेळ केला होता.त्यामुळे सामना अनेक तास रखडला होता.
advertisement
3/7
शेवटी पावसामुळे डिएलएस मेथडनूसार 27 ओव्हरमध्ये 165 धावांचे लक्ष्य होते. त्यात बांग्लादेशने पावसाआधीच 2 विकेट गमावून 90 धावा केल्या होत्या.त्यामुळे बांग्लादेश जिंकेल असे वाटत होते. पण टीम इंडियाने मॅच फिरवली.
शेवटी पावसामुळे डिएलएस मेथडनूसार 27 ओव्हरमध्ये 165 धावांचे लक्ष्य होते. त्यात बांग्लादेशने पावसाआधीच 2 विकेट गमावून 90 धावा केल्या होत्या.त्यामुळे बांग्लादेश जिंकेल असे वाटत होते. पण टीम इंडियाने मॅच फिरवली.
advertisement
4/7
त्याचं झालं असं की टीम इंडियाने भेदक गोलंदाजी करून एकामागून एक विकेट काढायला सूरूवात केली होती. बांगलादेस 124 धावांवर 4 विकेट पडले होते.
त्याचं झालं असं की टीम इंडियाने भेदक गोलंदाजी करून एकामागून एक विकेट काढायला सूरूवात केली होती. बांगलादेस 124 धावांवर 4 विकेट पडले होते.
advertisement
5/7
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करेपर्यंत 20 धावात म्हणजेच 146 धावापर्यंत भारताने 6 विकेट काढले आणि बांग्लादेश ऑलआऊट झाली.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करेपर्यंत 20 धावात म्हणजेच 146 धावापर्यंत भारताने 6 विकेट काढले आणि बांग्लादेश ऑलआऊट झाली.
advertisement
6/7
भारताने डिएलएल मेथडनुसार 18 धावांनी हा सामना जिंकला. भारताचा हा वर्ल्डकप मधला सलग दुसरा विजय आहे.
भारताने डिएलएल मेथडनुसार 18 धावांनी हा सामना जिंकला. भारताचा हा वर्ल्डकप मधला सलग दुसरा विजय आहे.
advertisement
7/7
टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीच्या 72 आणि अभिग्यान कुंडूच्या 80 धावांच्या बळावर भारताने 238 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीच्या 72 आणि अभिग्यान कुंडूच्या 80 धावांच्या बळावर भारताने 238 धावा केल्या होत्या.
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement