पावसामुळे कांदा पिकाचे नुकसाने; शेतकऱ्याने पाहिलेल्या स्वप्नाचा झाला चिखल

Last Updated : महाराष्ट्र
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील तरुण शेतकरी ओंकार चौरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. पण या पावसामुळे कांदा पाण्याखाली केल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
पावसामुळे कांदा पिकाचे नुकसाने; शेतकऱ्याने पाहिलेल्या स्वप्नाचा झाला चिखल
advertisement
advertisement
advertisement