TRENDING:

अंबरनाथमध्ये भरपावसात पाण्यासाठी वणवण, अशुद्ध पाणी पिण्याची आली वेळ!

Last Updated : महाराष्ट्र
अंबरनाथ तालुक्यातील रहिवाशांच्या आयुष्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने पाण्याची टाकी बांधली. मात्र नळाला पाणी येण्याऐवजी लोकांना डोंगरातील अशुद्ध पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. भरपावसाच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत असून अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
अंबरनाथमध्ये भरपावसात पाण्यासाठी वणवण, अशुद्ध पाणी पिण्याची आली वेळ!
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल