TRENDING:

...तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले असते, उपोषण सोडताना जरांगे असं का म्हणाले?

Author :
Last Updated : मुंबई
मुंबई: 'शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल त्यांचे आभार, पण आमच्या मनात एक इच्छा आहे. आमचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे. जर हे सगळे उपोषण सोडवायला आले तर तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले. जर फडणवीस उपोषण सोडायला आले नाही तर माझे आणि त्यांचे वैर राहिल, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज तुम्ही उपोषण सोडा. एकदा शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला भेटतील. त्यावर, उपोषण सुटल्यावर मी कुणाला जवळ येऊ देत नसतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
...तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले असते, उपोषण सोडताना जरांगे असं का म्हणाले?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल