पावसात पाणीपुरी खायची हौस पाडू शकते आजारी! खायचीच असेल तर...

Last Updated:
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका प्रचंड असतो. काही आजारांची लागण पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणावर होते. टायफॉइडही त्यापैकीच एक. हा आजार होऊ नये यासाठी नेमकं काय करावं, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1/5
डॉ. वीके पांडे सांगतात की, पावसाळ्यात टायफॉइड होण्याचा धोका मोठा असतो. या काळात ऊन कमी पडतं, त्यामुळे दमट वातावरणात विषाणू बराच काळ टिकून राहतात.
डॉ. वीके पांडे सांगतात की, पावसाळ्यात टायफॉइड होण्याचा धोका मोठा असतो. या काळात ऊन कमी पडतं, त्यामुळे दमट वातावरणात विषाणू बराच काळ टिकून राहतात.
advertisement
2/5
टायफॉइड घाणेरड्या पाण्यामुळे होतो. म्हणूनच पावसाळ्यात चुकूनही पाणीपुरी खाऊ नये. अगदी राहवतच नसेल तर घरी पाणीपुरी बनवून खावी.
टायफॉइड घाणेरड्या पाण्यामुळे होतो. म्हणूनच पावसाळ्यात चुकूनही पाणीपुरी खाऊ नये. अगदी राहवतच नसेल तर घरी पाणीपुरी बनवून खावी.
advertisement
3/5
 डॉ. वीके पांडे सांगतात, केवळ खराब पाणी प्यायल्यानंच आजार होतात असं नाही, तर अनेकदा लोक कुठूनही येतात आणि जेवायला बसतात. हेसुद्धा .
डॉ. वीके पांडे सांगतात, केवळ खराब पाणी प्यायल्यानंच आजार होतात असं नाही, तर अनेकदा लोक कुठूनही येतात आणि जेवायला बसतात. हेसुद्धा आजारपणाचं कारण ठरू शकतं.
advertisement
4/5
 हातातली घाण पोटात जाऊ शकते. पोटात घाण जाणं हे टायफॉइड होण्याचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे  आणि जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवावे.
हातातली घाण पोटात जाऊ शकते. पोटात घाण जाणं हे टायफॉइड होण्याचं एक मुख्य कारण आहे. त्यामुळे घरचंच जेवण जेवावं आणि जेवण करण्याआधी हात स्वच्छ धुवावे.
advertisement
5/5
 जंक फूड आरोग्यासाठी घातक असतंच, मात्र पावसाळ्यात तर हे पदार्थ कटाक्षानं टाळावे. कारण यामुळे  कमकुवत होऊ शकते. परिणामी विविध आजार जडू शकतात.
जंक फूड आरोग्यासाठी घातक असतंच, मात्र पावसाळ्यात तर हे पदार्थ कटाक्षानं टाळावे. कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. परिणामी विविध आजार जडू शकतात.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement