तब्बल 50 वर्षांनी आला योग, हे वर्ष अत्यंत भरभराटीचं! 3 राशींना गुड न्यूज मिळणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ग्रह-तारे विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल आणि स्थिती बदलतात. त्यातून वेगवेगळे योग तयार होतात. या योगांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. (रमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
चैत्र महिन्याला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्याला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीमुळेच वैशिष्ट्य प्राप्त होतं. यंदाचा गुढीपाडवा काही राशींच्या व्यक्तींसाठी खऱ्या अर्थाने भरभराटीचा ठरला. झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गुढीपाडव्याला तब्बल 50 वर्षांनी या दिवशी राजयोग निर्माण झाला. शश राजयोग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग हे अत्यंत पवित्र मानले जाणारे योग जुळून आले. त्यांच्याच कृपेने 3 राशींच्या व्यक्तींना या वर्षी भरभरून सुख मिळणार आहे. त्यांच्या पदरात एवढं ऐश्वर्य पडेल की त्यांचा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement