32 वर्ष सरली तरी भूकंपाच्या आठवणीने गावकऱ्यांच्या अंगावर आजही येतो शहरा

Last Updated : सोलापूर
सोलापूर - किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला 30 सप्टेंबर 2025 रोजी 32 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही खिल्लारी च आठवणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड या गावात आजही ताज्या आहेत. भूकंपापासून गावातील लोक सुरक्षित राहवे यासाठी अख्खा गाव स्थलांतर झाला होता. तेव्हापासून त्या गावात आजही कोणी राहत नाही.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
32 वर्ष सरली तरी भूकंपाच्या आठवणीने गावकऱ्यांच्या अंगावर आजही येतो शहरा
advertisement
advertisement
advertisement