एक निर्णय अन् जालनाच्या बळीराजाचं बदललं नशीब; 10 गुंठ्यात आता लाखोंची कमाई PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं फुलशेती करण्यासाठी लागणारी रोपं तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये त्याला मोठा आर्थिक फायदा होतोय.
श्रावण महिना हा सण आणि उत्सवांचा म्हणून ओळखला जातो. या काळात फुलांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन शेतकरी फुल शेतीला मोठं प्राधान्य देत आहेत. जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं फुलशेती करण्यासाठी लागणारी रोपं तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये त्याला मोठा आर्थिक फायदा होतोय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement