'या' 5 संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते देतात शुभ काळाची चाहूल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुःखामागून सुख येतंच, म्हणजेच वाईट दिवसांमागून चांगल्या दिवसांची सुरूवात होतेच. याच शुभ दिवसांची चाहूल आपल्यासोबत घडणाऱ्या काही खास घटना देत असतात. आपल्याला केवळ त्या समजायला हव्या इतकंच. आज आपण ज्योतिशास्त्रानुसार निसर्ग आपल्याला चांगल्या दिवसांचे नेमके काय संकेत देतो, हे जाणून घेणार आहोत. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
5. घरातलं वातावरण शांत असणं : घरात सतत वाद होणं अशुभ मानलं जातं. परंतु जर घरातलं वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असेल तर येणारे दिवसही आपल्यासाठी शुभ असतात.
advertisement