टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबेने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर ट्रेनने मुंबई गाठली. फायनलच्या काही तासांमध्येच दुबे विमानाऐवजी ट्रेनने मुंबईमध्ये पोहोचला.
टी-20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नव्या स्कॅमने डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये त्यांच्याच टीममधल्या दोन दिग्गज खेळाडूंनी धोका दिल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवला दुसऱ्यांदा माफी मागावी लागली आहे.
टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 2026 टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा सूर्या तिसरा कर्णधार बनला, पण टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवच्या मनातली खदखद बाहेर आली आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू तापाने फणफणलेला त्याला धड उभंही राहता येत नव्हतं, तरी देखील तो वानखेडेच्या मैदानावर उतरला होता.त्यामुळे हा खेळाडू कोण होता? आणि अशा अवस्थेत तो मैदानात कसा उतरला होता? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा कॅप्टन लवकरच बाबा होणार आहे.कारण सूर्यकुमार यादवची बायको देविशा शेट्टीचा बेबी शॉवर(डोहाळे जेवण) पार पडला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव लवकरच बाबा होणार आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, सूर्यकुमार यादव,गौतम गंभीर या तिघांनी CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या वर्ल्डकप ड्राम्यावर बोलताना त्यांची बोलती बंद केली होती.
सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एक पत्रकार सूर्याला काही प्रश्न विचारतो. यावेळी त्याने जे उत्तर दिलं आहे ते पाहून तुम्हाला देखील त्याचा अभिमान वाटेल
टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर विमानाची तिकीटं मिळत नसल्यामुळे ऑलराऊंडर शिवम दुबे हा अहमदाबादवरून थ्री टायर एसी ट्रेनने मुंबईमध्ये आला.
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या घरी गेले आहेत, पण टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या घरात लग्नाची लगबग सुरू आहे.
लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. या टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात कधी उतरणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Suryakumar Yadav On analyst 10 minute Video : टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलआधी टीमच्या व्हिडिओ अनालिस्टने 10 मिनिटांची एक खास फिल्म तयार केली होती, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.
टीम इंडिया पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला.
संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप विजयाचा खरा हिरो ठरला, पण संजू सॅमसनच्या आईला इच्छा असूनही स्टेडियममध्ये येऊन मुलाची बॅटिंग पाहता आली नाही.
विजयानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू संस्कार विसरला नव्हता.कारण घरात पाय ठेवताच त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून नवा विश्वविक्रम केला आहे. लागोपाठ दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे.
वनडे सामन्यात पाकिस्तानच्या संघात सगळेच टी20 स्टार खेळाडू होते. पण हे सगळे स्टार खेळाडू असताना देखील पाकिस्तानला बांग्लादेशसमोर हार मानावी लागली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, याच दरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका नव्या वादात अडकला आहे.
टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप विजेती बनल्याने संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे, पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या विजयाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी लागोपाठ दुसरा वर्ल्ड कप जिंकवून इतिहास घडवला. या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंची देशभरात कौतुक होत आहे.






