वैशाख पौर्णिमेला घरी आणा 5 वस्तू, लक्ष्मी कधीच न परतण्यासाठी येईल मागोमाग
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. ज्यांनी जगाला शांततेची, सकारात्मकतेची शिकवण दिली, त्या गौतम बुद्धांचा जन्मदिवस हा आपल्या आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत खास मानला जातो. या दिवशी नेमकं काय करावं, याबाबत ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी माहिती दिली आहे. येत्या 23 मे रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाईल. (दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी / नर्मदापुरम)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.