Shani चक्क रुसतो! आपली 'ही' 1 चूक पडते महागात, राजाचा क्षणात रंक होतो

Last Updated:
आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये, घरातला प्रत्येक सदस्य निरोगी आणि यशस्वी राहावा यासाठी आपण दररोज सकाळी, संध्याकाळी देवासमोर हात जोडतो. त्याच्याकडे सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो. परंतु खरंच एवढं पुरेसं असतं का? वास्तूशास्त्र सांगतं नाही. (कैलाश कुमार, प्रतिनिधी / बोकारो)
1/7
 आपलं आणि आपल्या माणसांचं भलं हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतं हे खरंय. परंतु घरातील दिशा आणि वस्तूंची मांडणीदेखील आपलं सुख ठरवत असतात. घरात कायम सुख, समृद्धी कशी नांदेल, घरातल्या सदस्यांची वैयक्तिक आयुष्यात  कशी होईल यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम दिलेले आहेत.
आपलं आणि आपल्या माणसांचं भलं हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतं हे खरंय. परंतु घरातील दिशा आणि वस्तूंची मांडणीदेखील आपलं सुख ठरवत असतात. घरात कायम सुख, समृद्धी कशी नांदेल, घरातल्या सदस्यांची वैयक्तिक आयुष्यात भरभराट कशी होईल यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम दिलेले आहेत.
advertisement
2/7
घरात जाताना आपण चप्पल कुठे काढतोय इथपासून सुरूवात होते. अनेकजण घराबाहेर चप्पल काढतात. ही चप्पल कधीच उलट ठेवू नये. अन्यथा तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
घरात जाताना आपण चप्पल कुठे काढतोय इथपासून सुरूवात होते. अनेकजण घराबाहेर चप्पल काढतात. ही चप्पल कधीच उलट ठेवू नये. अन्यथा तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
advertisement
3/7
ज्योतिषशास्त्रानुसार, चप्पल उलट ठेवल्यास शनीचा प्रभाव वाढतो आणि घरातली सगळी धनसंपत्ती हळूहळू संपुष्टात येते. झारखंडच्या बोकारो भागातील वरिष्ठ ज्योतिषी ज्योतिर्विद सत्यनारायण शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, चप्पल उलट ठेवणं म्हणजे अडचणींना आमंत्रण देणं.
ज्योतिषशास्त्रानुसार, चप्पल उलट ठेवल्यास शनीचा प्रभाव वाढतो आणि घरातली सगळी धनसंपत्ती हळूहळू संपुष्टात येते. झारखंडच्या बोकारो भागातील वरिष्ठ ज्योतिषी ज्योतिर्विद सत्यनारायण शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, चप्पल उलट ठेवणं म्हणजे अडचणींना आमंत्रण देणं.
advertisement
4/7
काही लोक तर स्वयंपाकघरातही चप्पल घालूनच वावरतात. असं केल्यास लक्ष्मी देवी अप्रसन्न होते. ज्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणून स्वयंपाकघरात कायम अनवाणी स्वच्छ धुतलेल्या पायांनी जावं. शिवाय कधीच आंघोळ न करता या पवित्र वास्तूत प्रवेश करू नये. 
काही लोक तर स्वयंपाकघरातही चप्पल घालूनच वावरतात. असं केल्यास लक्ष्मी देवी अप्रसन्न होते. ज्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणून स्वयंपाकघरात कायम अनवाणी स्वच्छ धुतलेल्या पायांनी जावं. शिवाय कधीच आंघोळ न करता या पवित्र वास्तूत प्रवेश करू नये. 
advertisement
5/7
 अनेकजणांना चप्पल घालूनच स्वयंपाक करण्याचीही सवय असते. काहीजणांना जमिनीचा गारवा सहन होत नाही. आरोग्याबाबत कारणांसाठी ते चप्पलेचा वापर करतात, तर अनेकजण सवयीमुळे घरभर चप्पल वापतात. परंतु नुसार हे चूक आहे.
अनेकजणांना चप्पल घालूनच स्वयंपाक करण्याचीही सवय असते. काहीजणांना जमिनीचा गारवा सहन होत नाही. आरोग्याबाबत कारणांसाठी ते चप्पलेचा वापर करतात, तर अनेकजण सवयीमुळे घरभर चप्पल वापतात. परंतु वास्तूशास्त्रानुसार हे चूक आहे.
advertisement
6/7
 चप्पल घालून स्वयंपाक केल्यास घरात वास्तूदोष निर्माण होतो. सर्वात नकारात्मक परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो. कधीच वाट्याला न आलेली  या सवयीमुळे आपल्याला अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे काळजी घ्यावी.
चप्पल घालून स्वयंपाक केल्यास घरात वास्तूदोष निर्माण होतो. सर्वात नकारात्मक परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो. कधीच वाट्याला न आलेली आर्थिक चणचण या सवयीमुळे आपल्याला अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
7/7
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement