Crime News: नरबळीच्या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. मूल होत नसल्याच्या कारणातून एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आहे.