गणेश चतुर्थी बातम्या (Ganesh Chaturthi Marathi News)
सुनिलभाऊ रासने यांनी यावेळी अतिशय सुंदर विचार मांडला. ‘पुतळा म्हणण्याइतका मळ देवी पार्वतीच्या अंगावर असेल तरी कसा?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘आपण हे लक्षात घ्यायला हवं की, या सर्व कथा अध्यात्याचं निरूपण करण्यासाठी असतात.’